” निसर्गाची करणी नी नारळात पाणी …” अवघ्या महाराष्ट्राचे श्रीफळ म्हणजे नारळ !. आमच्या कोकणात तर नारळावाचून पान हालत नाही . उसळी , पालेभाज्या , आमट्या , वरण , मासे , चिकन , मटण , अहो इतकेच काय गोडधोडाच्या पदार्थांत सुद्धा वेगवेगळ्या रूपांत खोबरे वापरले जाते .
…