गणेशोत्सव हा महाराष्ट्रात जितक्या आनंदात साजरा होतो तितकाच तो, देशाच्या इतर भागांतही धूमधडाक्यात साजरा होतो . कारणही तसेच आहे … सान -थोर , गरीब- श्रीमंत , जाती-धर्म , साम्य- भेद या पलीकडे जाऊन ज्या देवाशी मानवाने आत्यंतिक जवळीक साधली आहे , तोच हा शिव पार्वतीचा सुकुमार पुत्र !
…