भारत देशाला एका वाक्यात जर अनुभवायचे असेल तर मी तर म्हणेन ” A Rich Land of Festivals ” – सणांचा अतुलनीय वारसा लाभलेला भिन्न प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आपुला ! उगाचच नाही , आपली दिनदर्शिका , मग ती कालनिर्णय असो कि महालक्ष्मी , लाल रंगानी महिन्यातलया कितीतरी तारखा रंगल्या असतात !
…