
महाराष्ट्राची “मासेमारी राजधानी” म्हणून संबोधण्यात हरकत नाही , अशा ” रत्नांगिरी ” या रत्ननगरीतला माझा जन्म , आणि कोकणी माणसाच्या गुणसूत्रांचा भाग ठरावा , इतके मत्स्यप्रेम माझ्याही नसानसांत दौडत आहे . त्यामुळे पानात वाढलेला मासा हा कुठल्याही आकाराचा असला, तरी दोन घास जरा जास्तच पोटात पडतात ,यात कोणत्याही मिश्राहारी कोकणी जीवाचे दुमत नसावें !
…




