
“बोंबील रवा फ्राय ” हा पदार्थ कोणत्याही महाराष्ट्रीयन किंवा कोकणी सीफुड स्पेशल हॉटेलमधील मेनूचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं तरी वावगे ठरणार नाही !
…
Celebrating Passion for Food

“बोंबील रवा फ्राय ” हा पदार्थ कोणत्याही महाराष्ट्रीयन किंवा कोकणी सीफुड स्पेशल हॉटेलमधील मेनूचा अनभिषिक्त सम्राट म्हटलं तरी वावगे ठरणार नाही !
…

टीवी पहाणे हा आताश्या माझ्या विरंगुळेचा भाग राहिला नाही. आमच्या ह्यांची स्वारी ऑफीस ला गेली की घरातला पसारा आवरता आवरता काहीतरी कानावर आवाज पडावा म्हणून मी टीवी ऑन करते.
…

यखनी पुलाव हा काश्मिरी खाद्य संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. मंद आचेवर खड्या गरम मसाल्यांचा स्वाद उतरलेल्या मटणाच्या रस्स्यात शिजवलेला मोकळा बासमती तांदूळ जणू एखाद्या मोत्यासारखाच दिसतो!
…

चौथीचा प्राथमिक शिष्यवृत्तीचा वर्ग चालू होता, जेमतेम दुपारचे 3 वाजले असतील. आम्ही सगळी पोरे खुश- 1 तासात शाळा सुटणार, उद्या शनिवारची फक्त अर्ध्या दिवसाची सकाळची शाळा आणि रविवारी बाबा बरोबर बसून भरपूर धमाल करायची ,या विचारांनी मनात धिंगाणा घातला होता! गणिताच्या ताम्हणकर बाई फळ्यावर गृहपाठ लिहायला लागल्या आणि तेवढ्यात शाळेचा शिपाई – आमचा लाडका सचिन मामा , जवळपास तेविशीतला , घाई घाई ने वर्गात शिरला.
…

मटार करंजी हा पुणेकरांचा अगदी जिव्हाळयाचा विषय ( वादाचा विषय असे वाचायला माझी काहीच हरकत नाही ) . मग ती जोशी फूड्स ची उत्तम कि काका हलवाईंची ह्या किरकोळ चकमकी लढल्या जातातच !
…

महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असून याचे महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान आहे. याच्याइतका रंगीबेरंगी पुलाव क्वचितच पाहण्यात येतो.
…

भारतीयांच्या खाद्य संस्कृतीत दह्याला अतिशय महत्त्व दिले जाते हे सर्वश्रुत आहेच! त्याचे कारण असे की दह्यात कमालीचा थंडावा असून उदर स्वच्छ करण्याची याची क्षमता आहे.
…

आठवतोय का तुम्हाला शाळेतला आपल्या छोट्या मधल्या सुट्टीतला डब्बा – घरी बनवलेला बेसनाचा लाडू, कुरमुऱ्याचा लाडू , शेंगदाण्याची चिक्की किंवा चिवडा. या सगळ्या आपल्या छोटी भूक भागविणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये जर कोणती बाहेरून विकत आणलेली गोष्ट असायची ती होतो फक्त आणि फक्त ” राजगिऱ्याच्या लाडू ” !
…

शूरवीर महारथींचा देश माझा – महाराष्ट्र माझा! शौर्य आणि देशाभिमान नसानसांत भिनलेला ! मिळमिळीतपणा ना वागण्यात , नाही जेवणात गावायचा ! काय मंडळी खर आहे कि नाही !
…

“तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका ,आमच्याशी कधी भांडू नका !” संक्रांतीच्या या चारोळ्या जवळजवळ सर्वांनाच पाठ असतात !
…