
भारताची खाद्यसंस्कृती ही एका अथांग महासागरासारखी, निरनिराळ्या प्रादेशिक खाद्य संस्कृती या सागरातील अमूल्य मोतीच जणू ! या सागरात जितके खोलवर जाऊ तितकेच वैविध्यपूर्ण सांस्कृतिक अनुभव मिळतात ! एक प्रसिद्ध म्हण तुमच्या कानांवर पडलीच असेल , ” प्रत्येक चार मैलागणिक भाषा बदलते आणि मैलागणिक पाणी !”
…







