
कडधान्यांची उसळ आणि सांबार हा कोकणस्थांचा आवडीचा विषय!
…
Celebrating Passion for Food

महाराष्ट्र हा पहाडांचा देश आहे आणि याच पहाडांचा कायापालट केला छत्रपती शिवाजी महाराजांनी ! मराठ्यांचे स्वराज्य स्थापन झाले. शिवकालीन दुर्ग म्हणजेच किल्ले आजही महाराजांच्या पराक्रमाची इतिहास गाथा मोठ्या दिमाखाने मिरवत आहेत.
…